15/08/2015
"आपण लई कष्ट करु मालक.....
पण तुम्ही आत्महत्या करायची नाही"
आज स्वातंत्र्यदिन तरीही शेतकर्यांच्या पदरी निराशाच् का...?
अगदी मुक्या प्राण्यांनादेखील शेतकर्याच्या भावना कळताय, पण बाकींना..........?
भारत स्वातंत्र्य होऊन ६९ वर्षे झालीत पण शेतकरी कधी स्वातंत्र्य होईल..?...
हीच आशा.....